देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा कोणाची आगमन झाले. देशात पुन्हा कोरोना डोकं वर काढलं आहे. देशात नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. देशात दोन आठवड्यात 16 जणांचा करून आणि मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 341 नवे कोरोना रुग्ण तर राज्यात नव्या 14 कोरोनाबाधिताची नोंद झालीय.
कुठं किती रुग्ण आढळले?
देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच आगमन झालंय. कारण पुन्हा देशभरात कोरोनान डोकं वर काढलं आहे. देशात दोन आठवड्यात 16 जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला. देशात गेल्या 24 तासात 341 नवे कोरोना रुग्ण तर राज्यात 14 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 45 हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. केरळ राज्यात एकूण 292 पैकी 3 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या 45 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा मानली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सारखा वाटतोय देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
मुंबई- 27
ठाणे- 8
रायगड- 1
पुणे- 8
कोल्हापूर- 1